“माणसाने देवाला प्रथम प्राधान्य द्यावे मग देवही त्याला प्राधान्य देईल”.प.पू सुधांशुजी महाराज.
“ईश्वराने माणसाला निर्माण केले आहे. त्यामुळे त्याचा सर्वात पहिला गुरु म्हणजे ईश्वर, त्यानंतर गुरु व गुरु द्वारे ईश्वराचे ज्ञान माणसाला मिळते. मात्र मनुष्य संसारात अडकून ईश्वरलाच विसरतो. मग ईश्वर त्याच्यावर…